नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनीसह येलो मोझ्याक अळीमुळे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शेतकरी मेळावा व सन्मान सोहळ्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. आ. रातोळीकरांनी अनुदानाबाबत अत्यंत मुद्देसुद मांडणी करून शेतकर्‍यांच्या व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

नियोजन भवनात रविवारी महूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळावा व सन्मान सोहळ्यात आ. राम पाटील रातोळीकर यांनी शेतकरी व शेतीविषयक अभ्यासपूर्ण अनेक मुद्दे उपस्थित करून महसूल मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. पुढे बोलताना आ. रातोळीकर म्हणाले, जून-जुलै 2023 मध्ये शेतीपिकांच्या व शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नुकतेच जिल्हानिहाय अर्थसाह्य वितरीत केले आहे. नांदेड जिल्ह्

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version