मुंबई| गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या.…
नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी, शेतकरी, जवान, महिला तरुण सर्वांना फसवले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य आणण्याचा संकल्प करा
निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय?
मुंबई| राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर…
दुष्काळ असतानाही राज्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित.. नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा...
आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले
मुंबई| राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने…
Sign in to your account